आंध श्रद्धा पण नीट काय आहे...
आपल्या भारत देशात अंध श्रद्धा आहेत पण त्या
मागचा लॉजिक सायांटीक रिजन जास्त करून कोणाला माहीत असेल
तसाच एक लिंबू .मिरची आणि कोळसा ..
बहुतेक लोकांना वाटते का आंद्ध श्रद्धा आहे... पण त्या मागचा कारण कोणाला माहीत नाही
लिंबू .मिरची आणि कोळसा
काय आहे याचा मागचं कारण
पाहिले च्या जमान्यात लोक जास्त करून बैल जाडी चालवत आणि त्याचा गाडी च्या मागे लावले ले आसा य चे
मग काय आहे कारण जाणून घेऊ ना ...
लिंबू ....
पाहिले ची लोक जास्त बैल गाडी चा प्रवास करत जर वाटेत थकवा आला तर त्या लिंबू चा वापर थकवा घालण्यासाठी करत तो लिंबू पाण्यात टाकून पित जेणे करून शरीराचा थकवा कमी होत आणि त्यांना आराम भेटत
मिरची.....
पहले चे लोक बाहेर कधी रात्री बोला दिवसा बोला जर बाहेर गेली आणि त्यांना साप चावला तर ती मिरची खात जर ती तिखट लागली तर समजायचं का साफ विषारी नव्हता आणि जर तिखट नाय लागली तर समजायचं का तो साफ विषारी होता
कोळसा.....
अत्ता कास प्रवास करताना
प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय आहे आणि
पहिलं कास प्रवास करताना पाणी पाठी नेत आणि तो पाणी संपल की कुठे गोगर भागात पाणी भेटतो बघायचं आणि तो भेटल का तो पाणी तेवढं शुद्ध नसायच मग को कोळसा पाणी शुद्ध करण्यात उप योगी येवाचा
आपल्या पूर्व जनवी काही गोष्टी आपल्या साठी ठेवल्या आहेत पण आत्ताच्या आधुनिक युगात त्या गोष्टी ना अंध श्रद्धा म्हणतात पण त्या मागचं रिजन काही लोकांना. माहीत नाय पण त्या मगाच खर कारण वेलगेलाच आहे
कारण ते आपले पूर्वज आहे त्यांनी काही गोष्टी आपल्या साठी पिढ्यान् पिढ्या चालत आल्यात त्याचा आदर करा
कुलदीप रामदास कासकर
दिघोडे उरण रायगड
पिन कोड (४१०२०६)
मोबाईल नंबर (९८१९४०१३९१)
© KULDEEP
मागचा लॉजिक सायांटीक रिजन जास्त करून कोणाला माहीत असेल
तसाच एक लिंबू .मिरची आणि कोळसा ..
बहुतेक लोकांना वाटते का आंद्ध श्रद्धा आहे... पण त्या मागचा कारण कोणाला माहीत नाही
लिंबू .मिरची आणि कोळसा
काय आहे याचा मागचं कारण
पाहिले च्या जमान्यात लोक जास्त करून बैल जाडी चालवत आणि त्याचा गाडी च्या मागे लावले ले आसा य चे
मग काय आहे कारण जाणून घेऊ ना ...
लिंबू ....
पाहिले ची लोक जास्त बैल गाडी चा प्रवास करत जर वाटेत थकवा आला तर त्या लिंबू चा वापर थकवा घालण्यासाठी करत तो लिंबू पाण्यात टाकून पित जेणे करून शरीराचा थकवा कमी होत आणि त्यांना आराम भेटत
मिरची.....
पहले चे लोक बाहेर कधी रात्री बोला दिवसा बोला जर बाहेर गेली आणि त्यांना साप चावला तर ती मिरची खात जर ती तिखट लागली तर समजायचं का साफ विषारी नव्हता आणि जर तिखट नाय लागली तर समजायचं का तो साफ विषारी होता
कोळसा.....
अत्ता कास प्रवास करताना
प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय आहे आणि
पहिलं कास प्रवास करताना पाणी पाठी नेत आणि तो पाणी संपल की कुठे गोगर भागात पाणी भेटतो बघायचं आणि तो भेटल का तो पाणी तेवढं शुद्ध नसायच मग को कोळसा पाणी शुद्ध करण्यात उप योगी येवाचा
आपल्या पूर्व जनवी काही गोष्टी आपल्या साठी ठेवल्या आहेत पण आत्ताच्या आधुनिक युगात त्या गोष्टी ना अंध श्रद्धा म्हणतात पण त्या मागचं रिजन काही लोकांना. माहीत नाय पण त्या मगाच खर कारण वेलगेलाच आहे
कारण ते आपले पूर्वज आहे त्यांनी काही गोष्टी आपल्या साठी पिढ्यान् पिढ्या चालत आल्यात त्याचा आदर करा
कुलदीप रामदास कासकर
दिघोडे उरण रायगड
पिन कोड (४१०२०६)
मोबाईल नंबर (९८१९४०१३९१)
© KULDEEP