आयुष्य
असं क्वचितच होत मन सैरभैर झालं की ,
कागद पेन हातात येतो........
भावनांना शब्दात मांडण्याचा अट्टाहास सुरु होतो
तोच विचारांच्या पिंग्यानं ...
कागद पेन हातात येतो........
भावनांना शब्दात मांडण्याचा अट्टाहास सुरु होतो
तोच विचारांच्या पिंग्यानं ...